Anant Patil
जन्म दिनाक: २२ डिसेंबर १९४१
मृत्यू दिनांक: २६ मार्च २०१०

महाराष्ट्र असू दे की सातासमुद्रापार प्रत्येक मराठी घरात ‘सत्यनारायण पुजेच्या वेळी लागणारे ‘ऐका सत्यनारायणाची कथा’, प्रत्येकाला जीवनाचे सार सांगणारं ‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळं देतो रे ईश्वर’ हे भावगीत असो की ‘चल गं सखे पंढरीला’, ‘दींडी चालली’, ‘रंजलो गांजलो’, ‘पाहिला मी डोळा, पंढरीचा सोहळा’, ‘वाट पंढरीची’, तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा, आता तरी देवा मला पावशील का? यासारख्या हजारों विठ्ठल अभंगांची साद असो. गणेश वंदना,भारुड, कविता, अभंग, भावगीत, कोळीगीत, लग्नगीत, शोकगीत, बालगीत, समूहगीत, प्रबोधनपरगीत, लावणी, पोवाडा, कव्वाली, गझल, शेरोशायरी अशा असंख्य रचना अनंत पाटील यांनी रचल्या.





अनंत पाटील